माझ्या कविता - By Sanjay Ronghe
किती बांधायचे कयास पडतात कमीच प्रयास ।
मनात सारखा ध्यास मग होतात आभास ।
कधी थांबतात श्वास निघतो सुटकेचा निश्वास ।
नकोच आता कयास नकोत कुठले प्रयास ।
मनी देवाचीच ध्यास थांबेवरी हे श्वास । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment