माझ्या कविता - By Sanjay Ronghe
विचारांची होते गर्दी मोजू कसे त्यात दर्दी पडतात मग स्वप्न सारे जातो विसरून ती अर्धी । सांगू कुणास खरेखोटे देऊ कुणास मीही वर्दी । पाश सारे गुंतले पायात जीवनाची ही वाट अर्धी । उरले सुरले मनात सारे सोसवत नाही अफाट गर्दी । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment