माझ्या कविता - By Sanjay Ronghe
मनच झाले हे वादळ वारा शमवू कसे कुठे किनारा ।
शांत करण्या हवा एकांत सागर कधी का होतो शांत ।
लाटे वरती येईल लाट नेई सारेच समुद्र अफाट ।
हवी मजला थोडी शांती मिळेल केव्हा जळते पणती । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment