माझ्या कविता - By Sanjay Ronghe
मनाचा हो काय भरोसा कधी काय वाटेल त्यास ।
करेल काय विचार कधी डोळ्यापुढे फक्त आभास ।
रडेल कधी डोळ्यात अश्रू कठीण होतो एकेक श्वास ।
नको नको ते हवे सारेच त्यासाठीच मग लागे ध्यास ।
नकळत दूर मग होते सारे उरले सुरले जाते लयास । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment