माझ्या कविता - By Sanjay Ronghe
शांतीच भंग पावली स्फोटक हे वातावरण । होईल कधीही युद्ध स्वस्तच झाले मरण । अनाचार हिंसाचार मूल्यांचेही हरण । कळत नाही काहीच कुठले हे चरण । शोधावेच लागेल आता लागेलच ना सरण । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment