माझ्या कविता - By Sanjay Ronghe
तिळगुळाची ना चवच किती न्यारी ।
गोड बोलणं का इतकं भारी ।
शब्दच शब्दांना जपतात ना जरी ।
अंतरात विचारांना जपा थोडं तरी ।
शब्दांनिच जुळतात नाती किती तरी ।
आनंदी जिवनाचा मंत्र ओठांच्या दारी । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment