जी लो उस पल को
कर दो उसे हसीन ।
गम ना करो जिंदगीमे
टल जाये राततो
आयेगा फीर दीन ।
Sanjay R.
बये अस
म्हणायच नाय ।
दोष कोनाचाच
यात नाय ।
जे होते
ते तुच पाय ।
जिंदगीत आता
उरल काय ।
आज हाओ
उद्या नाय ।
Sanjay R.
जी लो उस पल को
कर दो उसे हसीन ।
गम ना करो जिंदगीमे
टल जाये राततो
आयेगा फीर दीन ।
Sanjay R.
बये अस
म्हणायच नाय ।
दोष कोनाचाच
यात नाय ।
जे होते
ते तुच पाय ।
जिंदगीत आता
उरल काय ।
आज हाओ
उद्या नाय ।
Sanjay R.
आमच्या तुमच्या सोबतीन
फुलते ही मैत्री ।
एकदा जुळली की
मन फुलवते ही मैत्री ।
Sanjay R.
जायचे आहे पुढे आता
नको वळुस मागे ।
दिवसा मागुन दिवस गेले
व्हायचे आता जागे ।
Sanjay R.
आहेस तु वेडी
मुळुमुळु रडी
ये जवळ माझ्या
चाखु जिवनाची गोडी ।
Sanjay R.
नको ग बोलुस अशी
वेडे का ग तु अशी ।
मी कप तु बशी ।
हवीस मला तु
आहेस जशी ।
Sanjay R.
ढग तर रोजच जमतात ।
पावसाचा पत्ता नाही ।
निसर्ग असा कोपला ।
आता प्यायलाही पाणी नाही ।
Sanjay R.
शिरवा पावसाचा आला
तनी ओलावा जाणवला ।
क्षणीक उत्साह मनात
अंगणी मोगरा फुलारला ।
Sanjay R.
ढगांच्या नेत्री
नाही उरले पाणी ।
अवघा देहची आता
सुर्य नारायण चरणी ।
Sanjay R.
जाहिर झाल आज
देशाच बजेट ।
काही झाले आनंदी
काहींनी केले रिजेक्ट ।
टिव्ही मैबाइल कंपुटर
सारे झाले स्वस्त ।
भरायचा आहे आयकर
उणे पाच हजार जास्त ।
सिगरेट बिडी तंबाखु
सोडुन द्या आता ।
डाॅक्टर आणी दवाखाने
धरतील जाता जाता ।
पैसाच नसेल खिशात
चिंता कशाची करता ।
चांगल्या दिवसांची सुरुवात
ठाव नाही काय आहे नशीबात ।
Sanjay R.
निघाली आज नभांची स्वारी
बरसणार कधी आमच्या दारी ।
चिंतेत पडले सारे शेतकरी ।
घरात आहे मुलगी आजारी ।
करायची होती पंढरीची वारी ।
का अंत पाहतो पांडुरंग हरी ।
बरसु दे आता पावसाच्या सरी ।
जाउ नकोस दुर फीर माघारी ।
जगलो वाचलो तर करील वारी ।
Sanjay R.
कविता कुणाची प्राण आहे ।
कुणी कवितेचा फॅन आहे ।
कवी स्वत: एक ध्यान आहे ।
कवितेनच त्याचा सन्मान आहे ।
Sanjay R.