माझ्या कविता - By Sanjay Ronghe
जो तो इथे घाईत आहे कुणाकडे वेळ । अहोरात्र काबाड कष्ट बसेना कशाचा मेळ। उरलीच कुठे सवड आता जीवनच झाले खेळ ।
भूक साठी चाले सारे उठते पोटात कळ । सुख समाधान हरवले करतो नुसती पळापळ । खणायचे ते कुठे काय गवसेल का आता तळ । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment