माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नशिबाने बांधली दारिद्र्याशी गाठ । सुटता सुटेना दिसेना वाट ।
गरिबीचा गुंता हा गुरफटलो त्यात । कामासाठी सांगा का पडतात हात ।
दिवसभर गळतो घाम तरीही होतो घात । कष्टाचे होते पाणी नाही कशाची साथ । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment