माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कधी आठवायचंकधी विसरायचंकळतच नाही नाकाय कसं करायचं ।सांगा कसं वागायचंकानांनी ऐकायचंडोळयांनी बघायचंपटेल मनाला तेचफक्त करायचं ।दुःखाला सरायचआनंदाला घ्यायचंजीवन हे अनमोलआहे ना जगायचं ।Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment