माझ्या कविता - By Sanjay Ronghe
मन विचारांचे भंडार किती पेलायचा तो भार । ओळी होतील चार पण शब्दच सांगतील सार । त्यात कवितेचा आकार मग उघडे अंतराचे दार । कधी वाटे तेचि प्रहार परी जीवनाचा आधार । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment