माझ्या कविता - By Sanjay Ronghe
सुरू झाला आता गर्मीचा कहर । पाळासाला आला फुलांचा बहर । तापून किती निघतय गाव आणि शहर । कोरडे ठण ठण नद्या आणि नहर । पाण्याविना होईल आयुष्य जहर । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment