माझ्या कविता - By Sanjay Ronghe
तुझ्या बासरीचे सूर मन होते रे आतुर । लागे किती हूर हूर नको होऊस तू दुर । अंतरात उठे काहूर येई आसवांचा पूर । फुटतो किती हा उर शोधते तुझाच सूर । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment