Wednesday, March 21, 2018

" सत्याग्रह "

पडतो का काही फरक
शांतिपुर्ण या सत्याग्रहानं ।
बळी जातोय शेतकरी
फळफळली किती नेतागिरी
बळिराजा तुझ्या मरणानं ।
Sanjay R.

No comments: