प्रत्येेकाची एक
वेगळीच तर्हा ।
म्हणतो कुणी
ब्याग भरा ।
कुणी म्हणतो
जगुन घ्याना जरा ।
कळतच नाही
कोण खरा ।
विचार मनाचा
थोडा तर करा ।
बाकी आहे खूप
हसाना जरा ।
अविचारांना थोडं
दुर सारा ।
नेहमीच नसतोना
वादळ वारा ।
जिवनात सुख दुखाचा
चालायचाच फेरा ।
त्यलाही दाखवायचा
आपला तोरा ।
गुंफुन फुलांना
सुंदर होतोना दोरा ।
दरवळतो सुगंध
नाचरे मोरा ।
© Sanjay R.
No comments:
Post a Comment