माझ्या कविता - By Sanjay Ronghe
काय म्हणता राव खाता कशाला भाव । आपल्याच हातानं करुन घेता घाव । आणी मग विनाकारण नुसती धावा धाव । जाउ द्या आता नका सोडु डाव । घट्ट धरुन ठेवा मनावरचा प्रभाव । यशस्वी व्हाल चमकेल नाव । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment