माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कधी हसावं कधी रडावं असच सगळं आयुष्य जगावं । कधी सुख दुख्खही कधी सोबत भोगावं । मनानं मात्र त्रुप्त व्हावं । समाधानी होउन खुप जगावं । आनंदानच मग सारं संपवावं । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment