विनाशाचे मूळ कारण
आहे फक्त क्रोध ।
करा कितीही शोध
हा एकच आहे बोध ।
Sanjay R.
Monday, November 7, 2022
जाऊ कसे दूर
सोडून मी तुला
जाऊ कसे दूर ।
मनाचे कळत नाही
लागते हुर हूर ।
असता तू जवळ
लागतो कसा सुर ।
आठवणीत तुझ्या
येतो डोळ्यात पुर ।
दिसेना तू जराशी
मन होते आतुर ।
वाटतो जमला इथे
का असा हा धूर ।
Sanjay R.
आशेचा हिंदोळा
आशेचा तो हिंदोळा
झुलते मन त्यावर ।
नको त्या आठवणी
अंकुश नसतो मनावर ।
घेते धाव तुजपाशी
थांबेना ते क्षण भर ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)