संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे सम्पन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय वर्हाडी साहित्य संमेलनात माझा सहभाग .
दिनांक 04.01.2020.




दिनांक 04.01.2020.




पावसाने अजून हो
सोडला नाही पिच्छा ।
घे म्हणा पूर्ण करून
उरल्या सुरल्या इच्छा ।
यंदा तर पावसाने
पीक गेले वाया ।
सांगा आता तुम्ही
पडू कुणाच्या पाया ।
नशीबच हे असं
काय आता करावं ।
शेती माती सोडून का
दुसरं काम धराव ।
Sanjay R.