बात दिलकी जब सामने आयी
तुट गयी अब मनकी तनहायी ।
फुल भी तब कही महेक उठा
ओर यादमे गुंज उठी शहनाई ।
Sanjay R.
काढल सार धुवायला
ध्यास मनी स्वच्छतेचा ।
आपटुन आपटुन धुतले
विळले धागे मनाचे ।
Sanjay R.
बात दिलकी जब सामने आयी
तुट गयी अब मनकी तनहायी ।
फुल भी तब कही महेक उठा
ओर यादमे गुंज उठी शहनाई ।
Sanjay R.
काढल सार धुवायला
ध्यास मनी स्वच्छतेचा ।
आपटुन आपटुन धुतले
विळले धागे मनाचे ।
Sanjay R.
देवा भक्त तुझे आम्ही
करीतो नामाचा तुझ्या जागर ।
विसरलो तन मन धन सारे
दर्शनास लोटला जनाचा सागर ।
Sanjay R .
शब्द तुझे लेखणी माझी
बहरली प्रित कवितेची ।
बघ दुर आकाशी
भरारी बेधुंद या मनाची ।
Sanjay R.
गाणी गोड मज गाउ दे
शब्द तुझे कानी येउ दे ।
प्रित शब्द अन लेखणीची
अशीच अखंड फुलु दे ।
Sanjay R.
गोडवा तिळ गुळाचा
शबादांना देइल मिठास ।
जिभेवरची चव मग
उतरेल कवितेत विनाप्रयास ।
Sanjay R.
का रुसले शब्द
माझ्या लेखणीतले ।
देइल मी तिळगुळ
लिहायचे मज मनातले ।
Sanjay R.
अम्रुत तुल्य ती पहिली वर्षा ।
त्रुप्त धरा अन दाही दिशा ।
रुजती बिज अन फुटे पालवी ।
काय वर्णावी निसर्गाची सुशा ।
Sanjay R.
बोलायच असेल तर
जिभेला हवी धार ।
आणी
शब्दच नाही सुचले तर
ह्रुदयावर पडतील प्रहार ।
Sanjay R.
घेउन हात तुझा हाती
केलय मी तुज माझी साथी ।
म्हणतात ना सारेच
तोच ठरवतो ही सारी नाती ।
Sanjay R.
सोबत हवी मज तुझी
नाही कुठला ध्यास ।
संगतीन तुझ्या मग होयील
हा एकट्याचाच प्रवास ।
Sanjay R.
जिवनात वळण येती चार
निघालो होउन मी त्यावर स्वार ।
बाल्यावस्था होती गोड फार
आई दिलास तु मज आधार ।
युवावस्थेत भेटली मीत्र अपार
बाबा नव्हता तुमचा कशास नकार ।
ग्रुहस्थावस्थेत मी आता
पार पाडीतो कर्तव्य माझे
सोबतीला आहे परिवार ।
कशी असेल व्रुद्धावस्था
पडला मोठा मज विचार ।
विसरतात सारे का व्रुद्ध आईबापा
झेलावे लागतील मजही ते प्रहार ।
Sanjay R.