माझ्या कविता - By Sanjay Ronghe
बघून वाट मी थकलो हवा विसावा क्षणभर । मनात एकच आस आणि होते लक्ष सारे वाटेवर । श्वासांनाही नव्हते कळत जडला प्राण कुणावर । ज्योत ही विझली कधी रात्रीला तो झाला जागर । गेले उडून प्राण जेव्हा शब्दांचाच झाला गजर । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment