पत्र लिहावं म्हटलं तर
प्रश्न किती मनात ।
पेनच कुठे ठेवलं आहे
येईना हेच ध्यानात ।
शधून शोधून थकलो शेवटी
सापडले एका खाण्यात ।
बसलो मग मी पत्र लिहायला
आठवेच ना काय ते मनात ।
दूर कुठून सूर आलेत
दंग झालो त्या गाण्यात ।
राहीलच शेवटी सारं लिहायचं
काही उरलच नाही ध्यानात ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment