माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कधी सुख कधी दुःखही वाट आयुष्याची आहे ।पिकली पानं पडतात गळूनहेच जीवनाचे सत्य आहे ।धीर धर ना थोडा जराजीवनात बहार येणार आहे ।आयुष्याचे हेच चक्रआसव डोळ्यातले हसणार आहे ।Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment