Friday, February 28, 2020

" बहार पुन्हा येणार आहे "

कधी सुख कधी दुःख
ही वाट आयुष्याची आहे ।
पिकली पानं पडतात गळून
हेच जीवनाचे सत्य आहे ।
धीर धर ना थोडा जरा
जीवनात बहार येणार आहे ।
आयुष्याचे हेच चक्र
आसव डोळ्यातले हसणार आहे ।
Sanjay R.



No comments: