माझ्या कविता - By Sanjay Ronghe
तुटला धागाविखुरले मणीवेचू कसे मीसांगा ना कोणी ।
धो धो पाऊसपडतंय पाणी ।सुचतात कशीपावसाची गाणी ।
फुलते अंगणातरात राणी ।दरवळतो गन्धरात्र दिवाणी ।
निशब्द झालीमुखातली वाणी ।ऐकायची आताविरहाची गाणी ।Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment