माझ्या कविता - By Sanjay Ronghe
तिळगुळाची नाचवच किती न्यारी ।गोड बोलणं काइतकं भारी ।शब्दच शब्दांनाजपतात ना जरी ।अंतरात विचारांनाजपा थोडं तरी ।शब्दांनिच जुळतातनाती किती तरी ।आनंदी जिवनाचामंत्र ओठांच्या दारी ।Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment