माझ्या कविता - By Sanjay Ronghe
फेल झालेसरकारचे डाव ।आता भेटन काकापसाले भाव ।
एकोपा सरला,मिटलं नाव ।पेटून उठला नासमदा गाव ।
सांगा ना भाऊआता कोनी ।घरातले वांधेकोनाले सांगाव ।
कफल्लक झालोमहागाई पाई ।न्हाई खाले,घर कसं चालवाव ।Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment