" माझ्या भारत भूमीच्या सीमेवरील रक्षण कर्त्या सैनिकांना समर्पित या चार ओळी "
भारतभुच्या हे सैनिका
घेतले व्रत तू देशसेवेचे ।
म्हणून बघतो आम्ही
दिवस हे सुख समाधानाचे ।
सांग मज ऋण तुझे
आम्ही कसे ते फेडायचे ।
बांधते आज राखी तुज
भाग्य हे आम्हा बहिणींचे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment