माझ्या कविता - By Sanjay Ronghe
आला होता पाउस राती जमन वाटते आता शेती ।
वाटे आठ दिस झाले आता खर्च पेरनीचा जाइन मातीत ।
पानीच धावला गावावर पावला बरं झालं बावा भिजली माती ।
देव आसन तीथं पंढरपुरी पन जगाची दोरी मातर त्यच्याच हाती । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment