माझ्या कविता - By Sanjay Ronghe
मनी विचारांचा ध्यास नजरेत कसला आभास वाटे शुन्यात आहे श्वास नको लाउ असा तु मनास हा असाच जिवन प्रवास सुख दुःख येती जाती असे ते फक्त आभास विसरुन सारे जायचे पुढे आयुष्य होइल खास । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment