माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कुणास ठाउक का वाटतं मला असच खुप तुझ्याशी बोलावं । मनातलं गुज माझ्या न सांगता तुला कळावं । दुर त्या आकाशात घेउन हातात हात सोबत तुझ्या पळावं । कधी मी तुला तर कधी तु मला हलकेच थोडं छळावं । घालवुन मग राग मनानं प्रेमात वळावं । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment