नसेल ती जेवणात
चवच नाही येणार ।
जास्तच झाली तर
कुणीच नाही जेवणार ।
टिखट लाल मिरची
जिभेला चव द्यायची
अतीच कोणी केल तर
सवय तिची झोंबायची ।
Sanjay R.
मनात विचारांची गर्दी झाली
ओठी शब्दांची किलबील आली ।
फुलले हास्य हळुच गाली
अवतरले शब्द कविता झाली ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment