माझ्या कविता - By Sanjay Ronghe
प्रत्येक वाट इथली दुःखाने आहे भरली । सुख असेच कसे मिळेल कित्तेक माणसं हरली । इती पासून अंता पर्यंत थेंब थेंब घागर भरली । क्षण शेवटचा येताच सोबत तीही सरली । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment