माझ्या कविता - By Sanjay Ronghe
बरस रे पावसा खुप तु बरस । शांत कर धरा झालं आता वरस । घेउन ढगांना थोडा तु गरज । आम्ही आहोत खाली थांबु नको वरच । लोटु दे पुर येउ दे धारच । सारेच थकलो आहे तुझी गरज । आनंदानं हसायला हवी तुझी सरच । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment