माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नको कुठला बंध नको कुठला गंध ।
सारेच त्यात धुंद नी मन होते धुंद ।
कळणेच कठीण कुणास कशाचा छंद ।
त्यातच ते होतात नकळत अंध ।
आणि डोके त्यांचे होते हो कसे मंद ।
माझ्याही डोक्यात चालले तेच द्वंद । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment