माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कुठे काय चुकलं होतं बरोबर तर तुझंच होत ।
झालाना विनाश सारा होता कुठे कुणाचा पहारा ।
ठरवलेले तर होतच नाही अपयशाने होते लाही लाही ।
सांगा कोणी कसे वागायचे । भोग नशिबाचे तर भोगायचे । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment