माझ्या कविता - By Sanjay Ronghe
सक्काळ पासुन उचकी येतेय । असेल का ही आठवण कुणाची ।। कोण करील आठवण आमची । फुरसत तरी आहे का त्यांना क्षणाची ।। Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment